Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

IndiaNewsUpdate : देशात द्वेष पसरविणाऱ्या “काश्मीर फाईल ” वर बंदी आणा : फारूक अब्दुल्ला

श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी  ‘काश्मीर फाईल’…

MaharashtraPoliticalUpdate : २०२४ : ” ब्राह्मण ” समाजाच्या मुख्यमंत्र्याबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री  भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर आगामी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीनंतर…

AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजप पेटला , २३ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

औरंगाबाद :  ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने औरंगाबाद शहरातील पाणीपट्टी निम्म्यावर आणली. मात्र, शिवसेनेचा हा…

MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेस -राष्ट्रवादीत काय चाललंय ? नाना पटोले यांनी केले राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

नागपूर : भंडारा – गोंदियातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादात  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केल्यावरून काँग्रेसचे…

AurangabadNewsUpdate : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी काय केले ? चंद्रकांत खैरे यांचा पलटवार

औरंगाबाद  : आज संभाजीनगरच्या विषयावर बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पाच वर्षे…

IndiaPoliticalUpdate : देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक , केंद्राच्या चुकीच्या धोरणांवर चिदंबरम यांचे टीकास्त्र

उदयपूर/नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की,…

MaharashtraPoliticalUpdate : महाराष्ट्रात सुरु आहे “एमपीएल ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीत बॅटिंग …!!

मुंबई  : सध्या महारष्ट्रात सर्व पक्षीय सभांचे खेळ चालू आहेत . पाडव्याला या खेळाची सुरुवात…

IndiaPoliticalUpdate : भाजपने देशवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे : सोनिया गांधी

नवी दिल्ली: राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिविराच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना…

RajyasabhaElectionUpdate : राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील ६ जागांसाठी चूरस

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशातील…

MaharashtraPoliticalUpdate : नेतृत्व चुकीच्या हातात गेले   की देशाचे  वाटोळे  होते : शरद पवार

पुणे  : “नेतृत्व चुकीच्या हातात गेले   की देशाचे  वाटोळे  होते. स्वांतंत्र्याच्या लढ्यात अब्दुल कलाम, आझाद…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!