Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

सध्या देशात बिकट परिस्थिती , महाराष्ट्र आघाडीचे सरकार आणा : राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळ येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर…

वंचित बहुजन आघाडी विजयी झाल्यास देशाचे राजकारण बदलेल : प्रकाश आंबेडकर

“विधानसभा निवडणुकीत आपला विजय झाला तर संपूर्ण देशाचा राजकारण बदलेल. विद्यमान सरकार घालवलं नाही तर…

Maharashtra Vidhasabha 2019 : मोदींच्या सभेसाठी झाडांची कत्तल , सुरक्षिततेचे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र…

“सुख, आनंद आणि सुरक्षितता” भाजपच्या संकल्प पत्रातील महत्वाचे सूत्र , इंदू मिल, शिवस्मारक पुढच्या पाच वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर  मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा…

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा दणका , ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचे राजीनामे

प्रत्यक्ष मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असतांना शिवसेनेच्या २ महानगर प्रमुखांसह ३५० पदाधिकारी आणि महापालिकेतील…

Aurangabad : मस्तावलेले सरकार आणि बेलगाम उधळणाऱ्या बेलगाम घोड्यांना वंचितच वठणीवर आणू शकते , प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मस्तावलेल्या सरकारवर अंकुश ठेवल्याशिवाय आणि बेलगाम उधळलेल्या मस्तवाल घोड्यांचा लगाम पकडल्याशिवाय या देशाला वाचवता येणार…

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेत “चंपा”ची “चंपी ” होणार असल्याचे राज ठाकरेंचे भाकीत

‘कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला’ असा सणसणीत टोला…

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदी , शहांच्या कलम ३७०च्या तुणतुण्यावर शरद पवारांचे सभांमधून जोरदार प्रहार

आज दिवसभरातील सभेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप वाजवीत असलेल्या कलम ३७० रद्दच्या तुणतुण्यावरून  राष्ट्रवादी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!