Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: August 2019

Jammu & Kashmir : संचारबंदी असतानाही विशेष बंदोबस्तात बकरी ईद साजरी करण्यास राज्यपालांकडून परवानगी

कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी जम्मू-काश्मीरमध्ये ईद साजरी होणार आहे….

Jammu & Kashmir : ३७० कलम असंवैधानिकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ डाव्या पक्षांची निदर्शने

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० घटनेतून असंविधानिक पद्धतीने वगळल्याच्या निषेधार्थ आज मुंबईत डाव्या पक्षांनी आझाद…

हृतिक रोशन याचे आजोबा दिग्दर्शक निर्माते जे. ओमप्रकाश यांचे निधन

राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे. ओमप्रकाश यांचं वृद्धापकाळानं निधन…

गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिन्ही मुलांवर गुंडगिरीचा आरोप , डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या !!

बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेले असताना झालेल्या वादातून गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिघा मुलांनी व त्यांच्या साथीदारांनी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार , वेळ मात्र जाहीर नाही

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (गुरुवारी) देशाला संबोधित करणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या…

Jammu & Kashmir : राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० प्रकरणी पाकची तीव्र प्रतिक्रिया, भारतीय उच्चायुक्तांना देशात परतण्याच्या सूचना

जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला…

विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे विमानतळांवरील सुरक्षेत वाढ

१५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे…

Jammu & Kashmir : ३७० कलमाचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे , काही ठिकाणी दगडफेक , १०० जण अटकेत

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची…

Aurangabad Crime : रिझर्व्ह बॅककेतून बोलत असल्याचे भासवून अधिक्षकाला पावणेदोन लाखाला गंडा

टेली फिशर चा नवीन फंडा , ९ महिन्यांपूर्वीची घटना औरंगाबाद – घाटी रुग्णालयात अधिक्षक म्हणून…

पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः धो धो धुतले , १६ जणांचा बळी , एक लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर : डॉ. दीपक म्हैसेकर

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!