Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२, सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल : अमित शहा

सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल. सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२ ची ‘मॅजिक फिगर’ गाठली आहे….

काँग्रेसला मतदान केले म्हणून संतप्त धर्मेन्द्रचा भावावर गोळीबार

झज्जर येथे सोमवारी एका भाजपा समर्थकाने राजकीय प्रेमापोटी स्वत:च्या भावावर गोळीबार केला आहे. भाजपा समर्थकाच्या भावाने काँग्रेसला मतदान केल्याचा राग मनात…

गेल्या पाच वर्षात काय केले ? सांगण्यासारखे नसल्याने मोदी खोट्या मुद्द्यांवर प्रचार करीत आहेत : पी चिदंबरम

शेतकरी कर्ज माफी, आर्थिक प्रगती, देशातील रोजगार, यावर मोदी बोलत नाही. मोदी हे भलत्याच अनावश्यक…

अमित शहा स्वतःला काय समजतात ? तुमचे नशीब चांगले आहे की, मी शांत बसले !! ममता बॅनर्जी यांचा सज्जड दम

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा…

जम्मू-काश्मीर पेक्षाही पश्चिम बंगालची परिथिती अधिक चिंताजनक : नरेंद्र मोदी

पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव…

राज्यात १९७२ पेक्षा गंभीर परिस्थिती, उपाययोजना करण्याची पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा…

पंतप्रधान पदासाठी आता मोदी नव्हे, मीच योग्य : बसपा नेत्या मायावती यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे. या संदर्भात…

पश्चिम बंगाल : रोड शोच्या वेळी झालेल्या हिंसाचारावरून भाजप – टीएमसी यांच्यात आरोप प्रत्यारोप

काल भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उत्तर कोलकाता येथील रोडशोमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आता…

या निवडणुकीत ‘रालोआ’ला दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील : राजनाथ सिंह यांना विश्वास

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या जागांपेक्षा अधिक जागा या निवडणुकीत जिंकू. तसेच ‘रालोआ’ला दोन तृतीयांशपेक्षा…

देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा राहिला तेंव्हा संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते : प्रियांका गांधी

आपला देश पारतंत्र्यात होता, सगळ्या देशात स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. त्यावेळी आरएसएस अर्थात राष्ट्रीय…

Click to listen highlighted text!