Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली काँग्रेस -राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील…

३७० तोफांची सलामी !! भाजपच्या प्रचार सभांना अमित शहांनी केला प्रारंभ , पण ३७० चा मुद्दा बीडकरांना भावला नाही …सोशल मीडियावर खेचाखेची …

सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित…

Maharashtra Vidhansabha 2019 : महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीची सोशल मीडियावरून तरुणाईला साद

निवडणुकांच्या कालावधीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यास सुरूवात केली आहे. कोणी सोशल…

Maharashtra Vidhansabha 2019 : एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख १७ हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील…

Maharashtra Vidhansabha 2019 : आचारसंहितेच्या छापेमारीत ४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची…

Maharashtra Vidhansabha 2019 : राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांची माघार, ३ हजार २३९ उमेदवार मैदानात, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले…

Aurangabad Political : अखेर बंडखोर किशनचंद तनवाणी यांची माघार, जैस्वालांचा विजयाचा मार्ग सुकर

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, रा.काँ मध्ये होणार मत विभाजन औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून कोणत्याही…

मयत भिकाऱ्याकडे मिळाली १२ गोण्या भरून चिल्लर आणि बँक खात्यात निघाले २० ते २५ लाख रुपये

आजकाल कोणाकडे किती पैसा सापडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या…

भाजप- शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती : मल्लिकार्जुन खर्गे

भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप…

देवेन्द्र फडणवीस सरकारने वाढवला कर्जाचा डोंगर , महाराष्ट्राच्या डोक्यावर जाहले ४.७१ लाख कोटींचे कर्ज !!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभूतपूर्व यशाचे स्वप्न पाहत राज्याच्या विकासाचा आलेख उचावत असल्याचा दावा सतत करत…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!