Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शरद पवार यांच्या कुटुंबियांबद्दल हे काय बोलले चंद्रकांत पाटील ?

बहुचर्चित कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढविणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघातून आपणच…

मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत , मी पाकिस्तान धार्जिणा आहे तर पद्म विभूषण पुरस्कार दिला कशाला ? : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळविल्याचे घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

शिवसेनेचा दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंची टाळी , १० रुपयात देणार जेवणाची थाळी , काँग्रेस -राष्ट्रवादीवर टीकास्त्र

महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी…

सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली काँग्रेस -राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील…

३७० तोफांची सलामी !! भाजपच्या प्रचार सभांना अमित शहांनी केला प्रारंभ , पण ३७० चा मुद्दा बीडकरांना भावला नाही …सोशल मीडियावर खेचाखेची …

सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित…

Maharashtra Vidhansabha 2019 : महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीची सोशल मीडियावरून तरुणाईला साद

निवडणुकांच्या कालावधीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यास सुरूवात केली आहे. कोणी सोशल…

Maharashtra Vidhansabha 2019 : एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख १७ हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील…

Maharashtra Vidhansabha 2019 : आचारसंहितेच्या छापेमारीत ४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची…

Maharashtra Vidhansabha 2019 : राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांची माघार, ३ हजार २३९ उमेदवार मैदानात, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले…

Aurangabad Political : अखेर बंडखोर किशनचंद तनवाणी यांची माघार, जैस्वालांचा विजयाचा मार्ग सुकर

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, रा.काँ मध्ये होणार मत विभाजन औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून कोणत्याही…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!