Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी न देणाऱ्यांना वारकरी संप्रदायाचा विचार समजला नाही – शरद पवार

विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा…

विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री…

संविधान रद्द करून भारताला हिटलरचा देश बनविण्याचं कारस्थान, असदुद्दीन ओवैसी यांची मोदी सरकारवर टीका

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारविरुद्ध तोफ डागली. ते…

महिला तहसीलदारांचा उल्लेख “हिरोईन ” म्हणून केल्यामुळे माजी मंत्री बबन लोणीकर वादात…

एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर सभामंचावर  बसलेल्या महिला…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबद्दल आपली रोखठोक भूमिका जाहीर करून केंद्राला दिला “असा” दणका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दिला असला तरी राज्यात एनआरसी कायद्याला…

भीमा कोरेगाव  प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविणे हा राज्याच्या कारभारात हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव  प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे  दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…

भीमा कोरेगाववरुन राजकीय नेत्यांचे आरोप -प्रत्यारोप , प्रकाश आंबेडकरांना उद्देशून काय म्हणाले जयंत पाटील ?

बहुचर्चित भीमा कोरेगाव  हिंसाचार प्रकरणावरून भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन…

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात सत्य बाहेर येण्याच्या भीतीनेच तपास काढला , पवारांचा केंद्रावर हल्ला

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून काढून एनआयएकडे तपास सोपविण्याचा निर्णयावर राष्ट्रवादी…

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार कडून काढून घेतल्याने राज्य केंद्रात वादाची ठिणगी , हे तर घटनाबाह्य कृत्य : गृहमंत्री अनिल देशमुख

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवल्याने केंद्र व महाराष्ट्र सरकारमध्ये…

वंचितच्या बंद पासून ते राज ठाकरे , भीमा कोरेगाव आणि शरद पवरांच्या सुरक्षा यंत्रणेवर काय बोलले रामदास आठवले ?

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी म्हटले आहे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!