Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती

Mahanayak Abhivakti are the special article and editorials written by our experts.

‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य सद्गुण असतात’ : न्यायमूर्ती चितंबरेश

केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म…

एटीएस ने मुंब्र्यातून अटक केलेल्या “त्या ” दहा दहशतवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल , प्रसादात विष कळवण्याचे होते षडयंत्र

मुंबई एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील…

Aurangabad : महिलांच्या संरक्षणासाठी कमांडो पथकात तरुणींचा समावेश : पोलीस उपायुक्त मीना मकवाना

औरंंंगाबाद : महिलांच्या प्रश्नावर आवश्यक तेथे मदत घेण्यासाठी महिला कमांडोंचा सहभाग, मदत पोलिसांच्या पथकात घेतली…

Raja Dhale : एक ‘राजा’ बंडखोर ! वाचावे आणि समजून घ्यावे असे काही ….

राजाभाऊ. वैचारिक व्यक्तिमत्वाचा आणि नीतिमत्तेचा दरारा. कट्टर मानवतावादी म्हणून आंबेडकरवादी. आंबेडकरी विचारांचा खरा समृद्ध वारसा…

कार रस्त्यात का थांबवली ? असे विचारणाऱ्या वाहतूक पोलिसालाच त्यांनी गाडीत बसवून पळविले , दोघे अटकेत

दारुच्या नशेत भररस्त्यात कार थांबवून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तिघा तरुणांना हटकणाऱ्या वाहतूक पोलिसाचेच अपहरण करण्यात…

अभिव्यक्ती : अलविदा_पँथर !! समाज चिंतक,साहित्यिक, कवी,समीक्षक असलेल्या राजा ढालेंना आदरांजली !

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत , समाज चिंतक, साहित्यिक, कवी, समीक्षक राजा ढाले यांचे आज निधन झाले….

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या : खासदार इम्तियाज जलील यांची ‘एआयएमआयएम’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांची ‘एआयएमआयएम’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये तीन वर्षांचा…

कर्नाटक आमदार पळवापळवी प्रकरणी सत्तेचा गैरवापर : अशोक चव्हाण

सत्तेचा गैरवापर करून केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षड्यंत्र रचले…

साहित्य समीक्षा : “वारीच्या वाटेवर” भागवत धर्माची बखर , दशरथ यादव यांची ऐतिहासिक महाकांदबरी, वाचावे असे काही ….

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक जडण घडणीमधील महत्वाचा टप्पा आहे. समाजाला समतेचा संदेश…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!