Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त; कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका – अजित पवार यांचे आवाहन

‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची…

घर सोडणार्‍या मुलींना सातारा पोलिसांनी तडपेने शोधून केले पालकांच्या हवाली,आई वडलांचे केले समुपदेशन

औरंगाबाद – घरातील कटकटींना कंटाळळून सातारा परिसरातील दोन मुलींनी घर सोडून नाशिक गाठले.या प्रकरणी सातारा…

MarathaReservationNewsUpdate : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही

बहुचर्चित  मराठा आरक्षणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली असून  आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय…

धार्मिक पोस्टर काढून चौकात तणाव करणाऱ्यावर कारवाई करा, भाजपची पोलिस आयुक्तांकडे मागणी

औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील हिंदुराष्ट्र चौकातील एक धार्मिक पोस्टर काढल्यानंतर काही काळ सोमवारी (दि.१८) तणाव…

सोशल मिडियावर महिलेची बदनामी, ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : सोशल मिडिया साईटवर बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर तक्रारदार महिला व तिच्या बहिणीला…

मुख्य न्यायाधिश दत्ता २०ते २५ जानेवारी दरम्यान शहरात

औरंगाबाद – औरंगाबाद खंडपीठातील न्यायदानाचे काम तसेच कार्यालयीन व्यवस्थापनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य न्यायाधिश…

MaharashtraNewsUpdate : ग्राम पंचायत निवडणूकांचे निकाल तर लागले पण कारभाऱ्याची निवड करण्यास लागणार वेळ

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून पुढील एका महिन्याच्या आत…

MaharashtraNewsUpdate : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवरही केला अत्याचार !!

नागपूर शहरात  एका भोंदूबाबाने भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर…

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे…

MaharashtraNewsUpdate : राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे लागत आहेत निकाल, दिगजांच्या लढतीचे असे आहे चित्र….

राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत असून…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!