#CoronaVirusEffect : १३ कोटी गरीब कुटुंबांना साडेसात हजार तर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची राहुल गांधी यांची मागणी
गेल्या दीड महिन्यांपासून देशभरात सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे भयावह स्थितीत देशावर आर्थिक त्सुनामीचे संकट घोंघावत…