महाराष्ट्राचे राजकारण : सत्ता स्थापनेसाठी आठवले आणि मित्र पक्ष राज्यपालांच्या दरबारी , राज्यपाल म्हणाले ” आठवलेंनी कवितेतून तोडगा सुचवावा …” !!
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कॅरेक्टर आहेत त्यापैकी रामदास आठवले हे एक…