Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टॉप स्टोरीज

अभिव्यक्ती

महाराष्ट्र माझा

Blog

Loksabha 2019 : पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यावर मत मागितले, PM मोदी अडचणीत ? : निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

अखेर बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच…

Loksabha 2019 : ३ लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 3 लाख 9 हजार 233दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी…

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; 7 लोकसभा मतदार संघात होत आहे 11 एप्रिलला मतदान

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली…

टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या…

बेजबाबदारपणाचा कळस : जेंव्हा नरेंद्र मोदी “फर्स्ट वोटर्स”ना पुलवामा आणि बालाकोटच्या नावाने “कमळा”ला मते मागतात !!

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन…

तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या न रोखणाऱ्या मोदींना भारताचा इतिहास लक्षात ठेवेल : असदुद्दीन ओवेसी

तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या न रोखणाऱ्या मोदींना भारताचा इतिहास लक्षात ठेवेल अशी प्रखर टीका एमआयएमचे…

कपिल सिब्बल यांचा व्हिडीओ व्हायरल , अमित शहा आणि टीमने नोटबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा केला …

नोटाबंदीदरम्यान विमानाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी…

“तुमची झाली युती आणि आमची झाली माती…” ,” नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र, कारण माझ्या ह्रुदयात आहे भीमाचे चित्र. !!

भाजपा – शिवसेना युतीच्या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण म्हणजे उपस्थितांना मोठा विनोद…

राज्यात भीषण दुष्काळ, सरकार निवडणूक प्रचारात दंग आणि शेतकरी वाऱ्यावर : धनंजय मुंडे

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा आ वासून उभा आहे….

सपा, बसपा, काँग्रेसचा ‘अली’वर तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास – योगी आदित्यनाथ

काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!