Maharashtra budget-2019 : अर्थसंकल्पाने सर्व समाज घटकांच्या तोंडाला पाने पुसली : अशोक चव्हाण
दुष्काळात होरपळणा-या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली…