Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टॉप स्टोरीज

अभिव्यक्ती

महाराष्ट्र माझा

Blog

Alert : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे उद्या दुपारी अर्धा तास बंद राहणार असल्याची सूचना

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे २५ जून रोजी दुपारी एक ते दीड या दरम्यान दोन्ही बाजुंनी बंद करण्यात…

Mayawati : आता कोणाशीही युती नाही , सर्व निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी या पुढे होणाऱ्या सर्वच छोट्या-मोठ्या निवडणुका बसप स्वबळावर लढवेल अशी महत्त्वपूर्ण घोषणा…

Maharashtra : राज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित, देशातील प्रमाणही सारखेच !!

राज्यातील ५३.५ टक्के पुरुष तर ४२.५ टक्के महिला अविवाहित असल्याचं आर्थिक सर्वेक्षण २०१८च्या अहवालात स्पष्ट…

सैराट रिक्षाचालक , युवतीला पाहून सुरु केले अश्लील चाळे , पोलीस येण्यापूर्वीच झाला पसार ….

पवईतील हीरानंदानी परिसरात एका १९ वर्षीय युवतीसमोर एका ऑटोरिक्षा चालकाने हस्तमैथून केल्याची तक्रार युवतीने केली आहे. ही…

चमकी ताप: १३० बळी , सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश, बिहार सरकारला नोटीस

बिहारच्या मुजफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पसरलेल्या चमकी तापाने आतापर्यंत तब्बल १३० जणांचा बळी…

मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशाला आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली , विद्यार्थ्यांना दिलासा

मेडिकल पीजी कोर्सच्या प्रवेशप्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान…

मध्य प्रदेश : रामकथा ऐकताना झाली दुर्घटना , गेला १४ जणांचा जीव !! मदतकार्य प्रगतीपथावर ….

राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी पावसामुळे मंडप…

जामिनावर सुटलेल्या २०० आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर औरंगाबाद गुन्हे शाखेचे लक्ष : मधुकर सावंत

जामिनावर सुटलेले पण घरफोडीसह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यातील २०० आरोपींच्या प्रत्येक हालचालींवर आता गुन्हे शाखेचे विशेष…

ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वपन पडताहेत त्यांनी आधी शेतकऱ्यांच्या डोक्यातील आग शांत करा अन्यथा सत्तेचं आसन भस्म होईल : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या मुद्दयावरून भाजपाला टोला लगावला आहे. अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील…

Rajsthan : वादळात मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू तर २० हुन अधिक जखमी

राजस्थानमधील बाडमेर येथे रविवारी वादळी पावसामुळे अनेकांचे बळी गेले. जिल्ह्यातील एका गावात धार्मिक कार्य सुरू…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!