ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात राज्य सरकारचा निर्णय

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत शिंदे – फडणवीस सरकारने कपात केली आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली असून मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी कमी केली , तसेच पायलटही कमी केला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली असून झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे.
राज्याच्या गृहविभागाने हा आदेश दिला आहे. आदेशानुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात कमी करण्यात आली आहे. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबांच्याच सुरक्षेत कमी केली आहे. अचानक सुरक्षा कमी करण्याबाबत गृहविभागाकडून कोणतेही कारण अद्याप देण्यात आलेले नाही.
सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि बेपत्ता झाली; राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत सापडला मृतदेह
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055