Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

मतांचे विभाजन होऊ नये म्हणून महाआघाडी : अशोक चव्हाण

मागील निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याने ३० टक्क्यांवर भाजप सत्तेत आली. त्यामुळे ७० टक्के लोकांनी एकत्र…

मोदी आणि सौदी राजपुत्राच्या गळाभेटीवर काँग्रेसचा आक्षेप

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान भारत दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचा दौरा करून ते भारतात आले…

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले तरच युती : रामदास कदम

राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून भाजपाने तसे न केल्यास शिवसेना…

आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर एनडीए ठरवेल : संजय राऊत

भाजपाने २०१४ मधील निवडणुकीपेक्षा १०० जागा कमी जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही…

“त्यांना” राज्यात ४८ पैकी ४८ आणि देशात ५४७ जागा मिळतील !! : पवारांचा टोला

शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली, त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीला महाराष्ट्रातल्या…

निलेश म्हणाला ते काय खरे नाही , आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिकच : नारायण राणे

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला…

कोण ? किती धन घेऊन प्रचार करणार ? : कोब्रा पोस्टच्या स्टिंगने खळबळ

लोकसभा निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, अशात 30 पेक्षा जास्त कलाकार हे पैसे…

मोदी हुकूमशहा , जिंकले तर अखेरची निवडणूक : सुशीलकुमार

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधारी हे…

शिवसेनेच्या २५ जागाही निवडून येणार नाहीत : नारायण राणे

माझा पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार मुळात शिवसेना हा आता नीतीमत्ता असलेला पक्ष राहिलेला नाही….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!