Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

स्पीक अप इंडिया’ अभियानांतर्गत अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली हि मागणी

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने सुरू केलेल्या ‘स्पीक अप इंडिया’…

#CoronaVirusEffect : औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली कोरोनापासून दूर राहण्याची उपाययोजना….

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारीरिक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार…

AurangabadCoronaUpdate : 1407 : जिल्ह्यात 901 कोरोनामुक्त, 438 रुग्णांवर उपचार सुरू, 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर  एकूण 438 कोरोनाबाधित…

#CoronaMaharashtraUpdate : आज दिवसभरात : उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांच्या तुलनेत राज्यात तीन पट नवीन रुग्ण , जाणून घ्या ताजी स्थिती…

राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर…

MaharashtraCoronaUpdate : राज्यात आणखी १३१ पोलिसांना कोरोना तर दोन पोलिसांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर चालूच असून गेल्या २४  तासांत आणखी १३१ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण…

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी दिला हा महत्वपूर्ण सल्ला ….

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर म्हटले आई कि , कोरोना…

अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नसल्याने मुलाचीही माघार , अखेर जिल्हा प्रशासनाने केले अंत्यसंस्कार ….

कोरोनाचा लोकांनी इतका धसका घेतला आहे कि , एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला किंवा एखाद्याचा कोरोनामुळे…

MaharashtraUpdate : ५०- ५५ वर्षाच्या पोलिसांकडे विशेष लक्ष , कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलीस कुटुंबियांना १० लाख : अनिल देशमुख

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख…

विनाशिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती , ३१ मे पर्यंत करा अर्ज आणि असे मिळवा दोन महिन्यांचे धान्य….

आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजुर,…

#CoronaMumbaiUpdate : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजारावर तर पुण्यात होते आहे घट….

आतापर्यंत मुंबईत ३२ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना बळींची संख्या १ हजार ९७ एवढी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!