Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली काँग्रेस -राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील…

३७० तोफांची सलामी !! भाजपच्या प्रचार सभांना अमित शहांनी केला प्रारंभ , पण ३७० चा मुद्दा बीडकरांना भावला नाही …सोशल मीडियावर खेचाखेची …

सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित…

संघप्रमुख मोहन भागवतांच्या मते “भारतात मॉबलिंचिंग होत नाही, संघाचा अशा घटनांशी संबंध नाही, लोक शांततेत राहतात, …”

“देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही…

Maharashtra Vidhansabha 2019 : महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीची सोशल मीडियावरून तरुणाईला साद

निवडणुकांच्या कालावधीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यास सुरूवात केली आहे. कोणी सोशल…

Pune Crime : पत्नीशी अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्राची अपहरण करून हत्या , दोघांना अटक

पत्नीशी अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

Maharashtra Vidhansabha 2019 : एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख १७ हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील…

Maharashtra : विजयादशमीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या शुभेच्छा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा…

Maharashtra Vidhansabha 2019 : आचारसंहितेच्या छापेमारीत ४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची…

Jalna Crime : एमआयडीसी ठेकेदाराची गोळ्या गाळून हत्या , मोटारसायकल वरून दोन अज्ञात मारेकरी पसार

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे औरंगाबाद- जालना महामार्गावर  ऐन बसस्थानकावर एमआयडीसीत ठेकेदार असलेल्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी…

Maharashtra Vidhansabha 2019 : राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांची माघार, ३ हजार २३९ उमेदवार मैदानात, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!