AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 40074 कोरोनामुक्त, 582 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 87 जणांना (मनपा 64, ग्रामीण 23) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40074 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 114 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41776 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1120 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 582 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (95)
एन 7 सिडको (1), अयोध्या नगर (1), नगरी विहार परिसर (1), पैठण रोड परिसर (2), पगारिया कॉलनी, पैठण रोड परिसर (1), श्रेय नगर (1), जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर (1), उस्मानपुरा (1), पद्मपुरा (1), राम नगर (1), विद्या नगर (1), सुंदरवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), टीव्ही सेंटर, हडको (1), हर्सुल परिसर (1), कांचनवाडी (3), अन्य (76)
ग्रामीण (19)
पैठण (1), खर्ज वैजापूर (1), अन्य (17)
एक कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत सिल्लेगाव लासूर येथील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.