Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: August 2019

सरकारवर टीकेची झोड : पुराचे पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार तांदूळ आणि गहू, सरकारचा अजब जीआर

गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं अटी घातल्याचं…

Jammu & Kashmir : जुम्माची नमाज अदा करण्यासाठी काही काळासाठी आज संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय

जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर संचारबंदीमुळे  काश्मीर खोऱ्यात शांतता आहे. इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा…

Aurangabad : केंद्रीय सेन्सॉर बोर्डच्या सदस्यपदी अ‍ॅड. सिकंदर अली यांची निवड

केंद्रीय  सेन्सॉर बोर्डच्या सदस्यपदी शहरातील ख्यातनाम विधीतज्ञ अ‍ॅड. सिकंदर अली यांची नुकतीच निवड करण्यात आली…

परशुराम सेवा संघाच्यावतीने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद

परशुराम सेवा संघाच्या शहरातील संपर्क कार्यालयात सर्व पदाधिकार्यांच्या वतिने जेष्ठ राजकारणी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज…

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे २७ जणांचा मृत्यू तर दोन लाख लोकांचे स्थलांतर : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत २७ जण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!