Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपलं सरकार

Apla Sarkar : Government news updates and information of your city, state or country, read anything anywhere on one click

Maharashtra : राज्य सरकारच्या अखेरच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतले ३७ बम्पर निर्णय

मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या सरकारच्या या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेटची बैठक घेतली. जाता जाता फडणवीस सरकारने…

भविष्य निर्वाह निधीवरील व्याज आता ८.६५ टक्के करण्याचा निर्णय

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या…

Maharashtra : राज्य शासनाने आचारसंहितेपूर्वी घेतले २४ महत्वपूर्ण निर्णय

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्याचं काम सुरु आहे. राज्यातील विविध…

पूरग्रस्तांचे पुनर्वसन विक्रमी वेळेत पूर्ण करून त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकारने सहा हजार आठशे कोटी रुपयांचे पॅकेज तयार करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं कार्य अतिशय गतीनं…

महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित, सर्व मंत्र्यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी साह्यता निधीला आणि इतर महत्वाचे निर्णय

राज्यात महापूराच्या संकटानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्रीही हजर…

जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर…

Maharashtra : स्वाधार योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांना लाभ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. या योजनेत…

‘तीव्र कुपोषणावर ग्राम बालविकास केंद्राचा उतारा’ , तीव्र कुपोषण रोखण्यासाठी 11 हजार ग्राम बालविकास केंद्रे

आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ११ हजार ९८१ ग्राम बाल विकास…

पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण, 60 हजार हून अधिक युवकांना मिळाला लाभ

राज्यातील सुमारे पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60…

ग्राम विकासासाठी राज्याची तिजोरी खुली ठेवण्यास शासन वचनबद्ध : मुख्यमंत्री

‘गाव बदलण्याचे काम सरपंच आणि उपसरपंच करीत आहेत. त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी थेट जनतेतून सरपंच…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!