नक्सली हल्ल्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्रांवर प्रहार म्हणाले , ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याची अपेक्षा काय ठेवणार ?
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची'…
