Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

Loksabha 2019 : पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यावर मत मागितले, PM मोदी अडचणीत ? : निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

अखेर बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच…

Loksabha 2019 : ३ लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 3 लाख 9 हजार 233दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी…

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; 7 लोकसभा मतदार संघात होत आहे 11 एप्रिलला मतदान

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली…

टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या…

बेजबाबदारपणाचा कळस : जेंव्हा नरेंद्र मोदी “फर्स्ट वोटर्स”ना पुलवामा आणि बालाकोटच्या नावाने “कमळा”ला मते मागतात !!

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी पहिलं मत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना समर्पित करावं, असं आवाहन…

“तुमची झाली युती आणि आमची झाली माती…” ,” नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र, कारण माझ्या ह्रुदयात आहे भीमाचे चित्र. !!

भाजपा – शिवसेना युतीच्या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण म्हणजे उपस्थितांना मोठा विनोद…

राज्यात भीषण दुष्काळ, सरकार निवडणूक प्रचारात दंग आणि शेतकरी वाऱ्यावर : धनंजय मुंडे

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा आ वासून उभा आहे….

दोन गुंडांची न्यायालयातच ठोका-ठोकी, बचाव करण्यासाठी राव धावला न्यायाधिशाकडे !!

कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक गँगस्टर दिलीप बोरा उर्फ डी. के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या…

औरंगाबाद लोकसभा : काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांची माघार , रंगणार चौरंगी सामना

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात बहुचर्चित तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांनी अपेक्षेप्रमाणे अखेरच्या दिवशी…

चुकूनही राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!