Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट होण्याची गरज , केरळच्या मुख्यमंत्र्यांचे ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह…

‘सायबर सेफ वूमन ‘ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ , प्रत्येक जिल्ह्यात जनजागृतीचे आवाहन

महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत….

सायबर सुरक्षेसाठी तंत्रज्ञान वापरात सतर्कता महत्वाची – खा. इम्तीयाज जलील

इंटरनेटच्या युगात आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्याचे जसे लाभ आहेत…

Happy New Year : या १०० अब्ज मध्ये तुम्हीही एक आहात ….

सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी -भेटीतून शुभेच्छा देण्यापेक्षा यंदा व्हॉट्सअॅपचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जात…

नाममात्र १० रुपये किमतीच्या शिवभोजन थाळीला प्रजासत्ताक दिनापासून प्रारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पोर्टलवर माहिती अपलोड करावी, शिवाय दुर्गम भागात बायोमेट्रिकची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. जे…

Aurangabad : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही गटाला समसमान मतदान…

राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ संपेना , नोव्हेंबर अखेरीस ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

२०१९ च्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात राज्यातील  ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!