Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: October 2019

Aurangabad : गैरहजर राहणाऱ्या तीन पोलिसांचे आयुक्तांकडून निलंबन

औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्त कामासाठी नियुक्ती असतांना देखील कामचुकारपणा करणा-या तीन पोलिस कर्मचाNयांना पोलिस…

सध्या देशात बिकट परिस्थिती , महाराष्ट्र आघाडीचे सरकार आणा : राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळ येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर…

वंचित बहुजन आघाडी विजयी झाल्यास देशाचे राजकारण बदलेल : प्रकाश आंबेडकर

“विधानसभा निवडणुकीत आपला विजय झाला तर संपूर्ण देशाचा राजकारण बदलेल. विद्यमान सरकार घालवलं नाही तर…

PMC Bank : बुडालेल्या बँकेत ९० लाख अडकल्याची ताण -तणावातून खातेदाराचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत (पीएमसी) पैसे अडकले असल्याने अनेकांवर संकट कोसळलं असून एका खातेधारकाचा…

Maharashtra Vidhasabha 2019 : मोदींच्या सभेसाठी झाडांची कत्तल , सुरक्षिततेचे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र…

“सुख, आनंद आणि सुरक्षितता” भाजपच्या संकल्प पत्रातील महत्वाचे सूत्र , इंदू मिल, शिवस्मारक पुढच्या पाच वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर  मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा…

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा दणका , ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचे राजीनामे

प्रत्यक्ष मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असतांना शिवसेनेच्या २ महानगर प्रमुखांसह ३५० पदाधिकारी आणि महापालिकेतील…

Aurangabad : मस्तावलेले सरकार आणि बेलगाम उधळणाऱ्या बेलगाम घोड्यांना वंचितच वठणीवर आणू शकते , प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मस्तावलेल्या सरकारवर अंकुश ठेवल्याशिवाय आणि बेलगाम उधळलेल्या मस्तवाल घोड्यांचा लगाम पकडल्याशिवाय या देशाला वाचवता येणार…

नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी भारतीय अर्थ व्यवस्थेवर दिली “हि” प्रतिक्रिया…

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यापाठोपाठ  अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!