Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : सरकारचा माहिती देण्याचा क्रम बघा । 1047 पोलिसांना कोरोनाची बाधा, मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५९

Spread the love

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ३० हजार ३६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख ७ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख २९ हजार ५४६ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २८ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९० (८६० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार ०३७

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख ०७ हजार ८२५.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८५ हजार ४६७.

बातमीच्या शेवटी दिलेली माहिती….

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५९

(मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २,  ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – ११४ पोलीस अधिकारी व ९३३ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – १० ( १०४ लोकांची व्यवस्था)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!