Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : अमेठीतील जनतेचा निर्णय मान्य: राहुल गांधी

Spread the love
अमेठीतील जनतेचा निर्णय मान्य: राहुल गांधी

अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात भाजपाच्या स्मृती इराणींनी बाजी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार या मतदारसंघात स्मृती इराणी या ३५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, अमेठीतील जनतेचा निर्णय मान्य आहे. मी स्मृती इराणींना विजयासाठी शुभेच्छा देतो. स्मृती इराणींवर जनतेने विश्वास दाखवला आहे, आता त्यांनी प्रेमाने अमेठीकडे लक्ष द्यावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  मी प्रचारातही म्हटले होते की ‘जनता मालिक है’. आज जनतेने त्यांचा निर्णय दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.

युपीए आघाडी

बीजेपी 297 +15
एसएस 19 +1
जेडीयू 15 +13
एलजेपी 6 0
एडी 2 0
एडीएमके 2 -34
अकाली 2 -2
निर्दलीय-बीजेपी 1 +1
एजेएसयू 1 +1
आरएलपी 1 +1
पीएमके 0 -1
एनडीपीपी 0 0
केसी 0 0
टीएमसीएम 0 0
डीएमडीके 0 0
एजीपी 0 0
बीडीजेएस 0 0
बीओपीएफ 0 0
एआईएनआरसी 0 -1

कांग्रेस  आघाडी

कांग्रेस 52 +8
डीएमके 22 +22
एनसीपी 5 -1
आईयूएमएल 3 +1
जेकेएनसी 2 +2
जेएमएम 1 -1
केईसीएम 1 0
निर्दलीय-कांग्रेस 1 +1
वीसीके 1 +1
आरजेडी 1 -3
जेडीएस 1 -1
वीआईपी 0 0
एसडब्ल्यूपी 0 -1
जेवीएम 0 0
आरएलएसपी 0 -3
सीपीआईएमएल 0 0
जेएपी 0 0
एचएएम 0 0
बीवीए 0 0

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!